शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

घोड धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 12:46 IST

श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ५० गावांना वरदान ठरणारे घोड धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. ५० वर्षांमध्ये हे धरण ४१ वेळा भरले आहे. धरणातून १० हजार ४४० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.घोड नदीवर १९६५ च्या सुमारास ७ हजार ६३८ दशलक्ष घनफू ट क्षमतेचे मातीचा भराव असलेले २९ दरवाजे असलेले हे धरण चिंचणी येथे बांधण्यात आले. या धरणास ३२ किलोमीटर लांबी असलेला उजवा तर ८६ किलोमीटर लांबीचा डावा कालवा आहे. धरणातून १९६८ ला शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले. सन १९६८ ते २०१८ दरम्यान ५० वर्षे पूर्ण केल्याने हे धरण यावर्षी अर्ध शतक साजरे करीत आहे. यामध्ये ४१ वेळा धरण ओव्हरफ्लो झाले. यामध्ये १९७१ व १९८३ ला घोड धरणातून एक लाख क्यूसेसपेक्षा जादा पाणी घोड नदीत सोडण्यात आले. त्यामुळे काष्टी, गावठाण परिसरात राहणाऱ्या सुमारे चारशे कुटूंबांचे स्थलांतर करावे लागले होते.या धरणातील पाणी साठ्यावर तयार झालेल्या उसावर नागवडे, घोडगंगा व अंबालिका या तीन साखर कारखान्यांचे चक्र फिरले आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला दिशा मिळाली आहे. घोड धरण १०० टक्के भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांनी जल्लोष केला आहे.कुकडी धरण ८० टक्के भरलेकुकडी प्रकल्पातील डिंबे वडज व येडगाव धरण १०० भरले आहे. माणिकडोह ६६ टक्के, तर पिंपळगाव जोगे धरण ४७ टक्के भरले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कुकडी प्रकल्पात २ टक्के जादा उपयुक्त पाणी साठा आहे.घोड नदीकाठी सावधगिरीडिंभे, येडगाव, वडज ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. घोड धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बुधवारी सकाळी घोड धरण ओव्हरफ्लो झाले. नदीत सोडण्यात येणा-या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. वरच्या भागातून जादा पाणी आले तर, घोड धरणातून आणखी पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन शिरूरच्या घोड पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश लंकेश्वर यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा