शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने संगमनेर नगरपरिषदेचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST

माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी ,आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांच्या जपवणुकीबद्दल महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. ...

माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी ,आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांच्या जपवणुकीबद्दल महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने स्वच्छ, हरित, सुंदर संगमनेर अंतर्गत राबविलेल्या विविध योजनांमुळे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संगमनेरची निवड झाली आहे. संगमनेर शहर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, आर्थिक समृद्धी सह प्रगतशील शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजनेचा पाणीपुरवठा, गंगामाई घाट सुशोभिकरण, विविध रस्त्यांचे सुशोभिकरण, शहरात असलेल्या विविध बागा, स्वच्छतेला दिले जाणारे प्राधान्य,घंटागाडी, बंदिस्त गटारे, विविध ठिकाणचे सुशोभिकरण, परसबाग निर्मिती सुका व ओला कचराचे वर्गीकरण कचऱ्यापासून गॅस निर्मिती अशा अनेक उपाययोजनांमुळे संगमनेर शहरात आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने संगमनेर शहराची निवड केली आहे.