शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

माऊंट आबो येथून परतलेल्या राहुरी तालूक्यातील ३६ नागरीक होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 20:43 IST

राहुरी - माऊंट आबो येथून राहुरी येथे परत आलेल्या तालूक्यातील सुमारे ३६ प्रवाशांना प्रशासनाने दिनांक १ मे रोजी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तसेच त्यांना १५ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून नागरीक भयभीत झाले आहेत. 

राहुरी - माऊंट आबो येथून राहुरी येथे परत आलेल्या तालूक्यातील सुमारे ३६ प्रवाशांना प्रशासनाने दिनांक १ मे रोजी ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तसेच त्यांना १५ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून नागरीक भयभीत झाले आहेत. 

सुमारे दोन महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो नागरिक राजस्थान येथील माऊंट आबो येथे गेले होते. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील २९ नागरीक सामील होते. अचानक झालेल्या लाॅकडाऊनमुळे सर्व जण त्या ठिकाणी अडकून पडले होते. आज दिनांक १ मे रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान सदर सर्व नागरीक एस टी बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये परतले. त्या बरोबर राहुरी तालुक्यातील २९ जण आले आहेत. राहुरी येथील तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी सदर वाहने नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी बस स्थानक येथे थांबवली. त्यानंतर सर्व जणांची राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. ते सर्व जण बसून आलेल्या वाहनांना राहुरी नगरपरिषद कर्मचार्यांनी पूर्णपणे फवारणी करून सॅनिटायझर केले. तसेच काही जणांना अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. अशी माहिती समजली आहे.

        मात्र या घटनेमुळे राहुरी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत तहसीलदार फसिओद्दीन शेख हे सर्वच बारीक सारीक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. राहुरी तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये. यासाठी तहसीलदार फसिओद्दीन शेख हे आपल्या जिवाचं रान करीत आहे.