शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

महापालिकेच्या नळातून गटारीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

दूषित पाणीपुरवठ्याबाबत मुळे यांनी ९ जुलैला पाणीपुरवठा विभागात निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या पंधरा दिवसांपासून ...

दूषित पाणीपुरवठ्याबाबत मुळे यांनी ९ जुलैला पाणीपुरवठा विभागात निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या पंधरा दिवसांपासून महापालिकेच्या नळातून केवळ पाच वेळा पाणी आले आहे. हे पाणी दूषित स्वरुपाचे आहे. या दूषित पाण्यामुळे मी स्वत: आजारी पडलो आहे. कमीअधिक स्वरुपात संपूर्ण शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात विविध भागात येणाऱ्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घ्यावेत, अशी मागणी मुळे यांनी केली होती. त्यानंतर मुळे यांनी स्वखर्चाने आगरकरमळा येथील महापालिकेच्या नळातून आलेल्या पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले. याचा १४ जुलैला अहवाल प्राप्त झाला असून, पाणी पिण्यास अयाेग्य असल्याचे त्यात नमूद आहे. यावरून शहरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

नगर शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. मनपाच्या स्टेशन रोड भागातील नळाच्या पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पदर खर्चाने तपासणीसाठी दिला होता. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा शेरा या अहवालात आला आहे. हे पाणी तपासणीस देण्यापूर्वी मी मनपाला नोटीस दिली होती. दूषित पाण्याबाबत आयुक्तांसह सर्व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील पाणी आणि रस्त्यांची तातडीने सुधारणा करावी, अन्यथा अर्ज, विनंत्या न करता संंबंधितांना थेट व्यक्तिगत प्रतिवादी करून गुन्हे दाखल करून न्यायालयात दाद मागितली जाईल.

- सुहास मुळे, अध्यक्ष जागरूक नागरिक मंच

सोबत :