शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘गुरुजींची कथा’ विश्व साहित्य संमेलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST

अहमदनगर : २८ ते ३१ जानेवरीदरम्यान ऑनलाइन होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात नगरचे साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या ...

अहमदनगर : २८ ते ३१ जानेवरीदरम्यान ऑनलाइन होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात नगरचे साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या ‘गुरुजी काहीतरी हरवले आहे’ या कथेचे सादरीकरण होणार आहे. २८ जानेवारी रोजी कळमकर यांच्या कथेचे सादरीकरण होणार आहे.

या महासंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन असून जेष्ठ वैज्ञानिक अनिल काकोडकर अध्यक्षपद भूषवणार आहेत. मराठी माणसाला राष्ट्रीय व वैश्विक पातळीवर सामर्थ्यवान बनवणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. या संमेलनात ३५ देश, २५ राज्ये, १५० संस्था, ५०० वाचनालये व १२०० महाविद्यालये सहभागी होणार आहेत. या महासंमेलानातून साहित्यिकांना जगातील दहा लाख मराठी माणसांसमोर अभिव्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. संमेलनात कथन करण्यासाठी निवड झालेल्या ‘गुरुजी काहीतरी हरवले आहे’ या कथेविषयी बोलताना कळमकर म्हणाले, कथेची मागणी झाली तेव्हा मी आवर्जून माझी ही कथा कथन करण्यासाठी निवडली. ही कथा पूर्वी व आत्ताच्या शिक्षणव्यवस्थेतील बदल व शिक्षकाच्या बदलत गेलेल्या प्रतिमेविषयी भाष्य करते. गुरुजी ग्रामीण भागात काम करत असले तरी त्यांच्यात वैश्विक विषय होण्याची ताकद आहे. या कथेच्या निमित्ताने जगातील मराठी माणसांच्या शाळेतील आठवणी जाग्या होतील व त्यांना त्यांचे जुने गुरुजी आठवतील याची मला खात्री आहे.’

२१ संजय कळमकर