शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यात सरकार अपयशी - अण्णा हजारे

By admin | Updated: June 8, 2017 14:18 IST

सध्या राज्यासह देशात शेतकऱ्यांचेच प्रश्न ज्वलंत आहेत़ या ज्वलंत प्रश्नांवर अजुनही शासनाला उत्तरे शोधता आली नाहीत़

आॅनलाईन लोकमतपारनेर, दि़ ८ - सध्या राज्यासह देशात शेतकऱ्यांचेच प्रश्न ज्वलंत आहेत़ या ज्वलंत प्रश्नांवर अजुनही शासनाला उत्तरे शोधता आली नाहीत़ म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़नगर जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या वतीने उन्नत शेती, प्रगत शेती या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा गुरूवारी राळेगणसिध्दी येथे झाली़ यावेळी बोलताना हजारे म्हणाले, सध्याची शेती ही परवडणारी नाही़ त्यामुळे शेतकरी संकटात आहेत़ परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्नत शेतीचे प्रयोग केले आहेत़ त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर असे प्रयोग पोहोचवले पाहिजे़ कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत़ यामुळे शेतकरी समृध्दीला काहीतरी वाव मिळेल़ सध्यातरी आपल्याकडील शेतकरी पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी नेहमी संकटातच असतो़ त्यामुळे सिंचनाची व्यवस्था होणे गरजेचे आहे़ आत्माचे प्रकल्प संचालक भाउसाहेब बऱ्हाटे म्हणाले, राज्य शासनाने आत्मा प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन प्रयोग राबवण्याचे नियोजन केले आहे़ त्यानुसार आता पांरपारीक बियाणांच्या माध्यमातून उन्नत शेती अभियान राबवले जात आहे़ यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, आत्माचे पारनेरचे प्रकल्प प्रमुख देवेंद्र जाधव आदींसह जिल्यातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते़