शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सरकारने फसवी कर्जमाफी केली : अरुण जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:33 IST

शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़

जामखेड : शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़ मात्र, आताच्या सरकारने फसवी कर्जमाफी केली़ ज्यांना शेतीचा गंधही कळत नाही ते सरकार सत्तेत बसले आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय समजणार, असा प्रश्न आमदार अरुण जगताप यांनी केला़लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि़ १५) विधान परिषदेचे आमदार अरूण जगताप यांनी जामखेड तालुक्यातील डोणगाव, आरणगाव, पाटोदा या ठिकाणी सभा घेतल्या़ त्यानंतर जामखेड येथे शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली़ रॅलीनंतर जामखेड येथील महावीर भवन येथे सभा झाली़ या सभेत जगताप बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रेय वारे, शहाजी राळेभात, डॉ. कैलास हजारे, अमजद पठाण, विजय गोलेकर, सुनील लोंढे, राजेंद्र चोपडा, सुमतिलाल कोठारी, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, उमर कुरेशी, अमोल गिरमे, शेरखान पठाण आदी उपस्थित होते.उपमहाराष्ट्र केसरी काशिद म्हणाले, शेतकºयांचा छळ करणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे़ अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत हे सरकार घालवले पाहिजे़ जगताप कुटुंबीय सर्वांच्या मदतीला धावणारे आहे़ त्याचा निश्चितच फायदा होईल़ सर्वांनी प्रामाणिकपणे कामाला लागावे, असे आवाहन काशिद यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019