शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

नगरच्या ‘स्रेहालय’ची सद्भावना यात्रा सेवाग्राम आश्रमात पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:26 IST

नगर येथील स्नेहालय परिवाराने यांनी विनोबा भावे व महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने गागोदे (रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) सद्भावना सायकल यात्रा काढली होती. ही यात्रा ८५० किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली.

अहमदनगर :  येथील स्नेहालय परिवाराने यांनी विनोबा भावे व महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने गागोदे (रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) सद्भावना सायकल यात्रा काढली होती. ही यात्रा ८५० किलोमीटरचे अंतर पार करून बुधवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली. यात्रेकरुंनी महात्मा गांधींच्या संदेशाचा जयघोष करीत महात्मा गांधींचा आश्रम दुमदुमून सोडला. स्नेहालय परिवाराचे गिरीश कुलकर्णी, अ‍ॅड. शाम आसावा यांच्या मार्गदर्शनाखाली ११ सप्टेंबर रोजी आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेल्या गागोदे येथून सद्भावना सायकल यात्रेस सुरुवात झाली होती. ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयात जाऊन पथनाट्याद्वारे राष्ट्रीय ऐक्य, बंधूभाव यांचा संदेश यात्रेतून दिला. खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रम, लोणावळा येथील मन:शांती केंद्र, पुणे येथील विद्यार्थी सहाय्यता समिती, वाघोली येथील भूकंप पुनर्वसन शाळेस या सायकल यात्रेने भेट दिली. राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरेबाजार येथे पोपटराव पवार, पाटोदा येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या कामाची प्रेरणा घेतली. २३ दिवसाच्या सायकल प्रवासानंतर यात्रेकरु वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या  विचार परिषद  सेंटरमध्ये दाखल झाले. बुधवारी (दि.२) सकाळी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात पोहोचली. यात्रेत जागतिक सायकलिष्ट हिरालाल यादव, अपंग आॅलपिक खेळाडू रमेशभाई ठाकूर, वृक्षक्रांतीचे जनक ए.एस.नाथन, बिलाल अहमद, वांबोरी  येथील ९ वर्षाचा इशान वेताळ, दिव्यांग दत्तू थोरात, पूजा पोपळभट, सोनाली दहिफळे या दोन मुली सहभागी झाल्या होत्या.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर