शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

श्रीगोंदा फॅक्टरीजवळ घोड कालवा फुटला : लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:38 IST

फुटलेल्या कालव्याचे पाणी वसंत गव्हाणे, सिताराम गव्हाणे, नामदेव गव्हाणे यांच्या घरात घुसले तर आप्पासाहेब रोडे, मधुकर जगताप, सुरेश पवार व दत्तात्रय पवार यांच्या ऊस लागवडीत घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी शिवारात घोड उजवा कालवा चारी क्रमांक 17 च्या तोंडाला सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फुटला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीत काही घरात पाणी घुसले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चारी क्रमांक 17 मध्ये प्रमोद शिंदे नावाच्या विद्यार्थ्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला होता आणि जलसंपदा विभागाने कालव्याचे भगदाड न बुजल्याने दुसऱ्याच दिवशी कालवा फुटला त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुटलेल्या कालव्याचे पाणी वसंत गव्हाणे, सिताराम गव्हाणे, नामदेव गव्हाणे यांच्या घरात घुसले तर आप्पासाहेब रोडे, मधुकर जगताप, सुरेश पवार व दत्तात्रय पवार यांच्या ऊस लागवडीत घुसले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, साईकृपा साखर कारखान्याचे अध्यक्ष सदाशिव पाचपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घोड कालव्याची दुरावस्था

घोड कालव्याचे नुतनीकरणाचे काम अर्धवट स्थितीत बंद पडले आहे. कालव्याच्या मुख्य चाऱ्याना गेट नाहीत. कालव्यास ठिकठिकाणी भगदाड पडले आहेत. चाऱ्या नादुरूस्त आहेत. त्यामुळे घोड कालव्यास पाणी येते. पण सिंचन होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा