शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST

भेंडा : महानगराप्रमाणे ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. निमशहरी गावे निर्मलग्राम होत आहेत, ही चांगली बाब आहे. ...

भेंडा : महानगराप्रमाणे ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. निमशहरी गावे निर्मलग्राम होत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु गावातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकून नागरिक व स्थानिक स्वराज्य संस्था आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत.

नेवासा तालुक्यातील पांढरी पूल, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, नेवासा फाटा, प्रवरासंगम, भेंडा, कुकाणा, सोनई यासह इतर गावांतील कचऱ्याची समस्या थोड्याफार फरकाने सारखीच आहे. गावातील व्यावसायिक, हाॅटेल चालक, धाबेवाले, मंगल कार्यालय येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला किंवा जंगलात टाकून करतात.

हाॅटेल, मंगल कार्यालय व इतर व्यावसायिक कचरा गोणी किंवा प्लास्टिक थैलीत बांधून फेकून देतात. या कचऱ्यावर जनावरे, कुत्रे, डुक्कर ताव मारतात. हे प्राणी रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनांना धडकून मरतात. परंतु, दुचाकीला धडकून अपघात होतात. यात काही लोकांचा जीव गेला. काही जखमी झाले. कचरा वेचून उपजीविका करणारे काही लोक असतात. त्यांना हव्या त्या वस्तू ते वेचतात. काही ठिकाणी कचऱ्यात काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडतात. त्याचा त्रास या भागातील शेतकऱ्यांना होतो. गावाच्या स्वच्छतेसोबत यापुढे त्या गावाच्या हद्दीतील रस्ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, समाजसेवी संस्था, संघटनेने घेतल्यास रस्ते स्वच्छ राहतील.