शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

संगमनेर प्रातांधिकारी कार्यालयासमोर आदिवासी व शेतक-यांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:08 IST

किसान सभा व सिटू कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

संगमनेर : किसान सभा व सिटू कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यासंदर्भात प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांना पंधरा दिवसांपुर्वी निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आदिवासी व शेतकरी बांधवांनी प्रांतकार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन केले. मोर्चाचे नेतृत्व अजित नवले करत आहेत.अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात. वनजमिनी कसणारांच्या नावे करा. बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा. अशा विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे,उपविभागीय वनाधिकारी मच्छिंद्र गायकर आदि अधिका-यांसमवेत आंदोलकांची चकमक झाली. त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरुच असून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरु आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर