शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

उड्डाण पुलास दिलीप गांधी यांचे नाव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST

नगर तालुक्‍याच्यावतीने आयोजित माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या शोकसभेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी महापौर ...

नगर तालुक्‍याच्यावतीने आयोजित माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या शोकसभेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, काँग्रेस पक्षाचे नेते विनायक देशमुख, बाजार समिती सभापती अभिलाश घिगे, खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश सुबे, नगरसेवक मनोज कोतकर, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, सुनील पंडित, शरद दळवी, दादासाहेब दरेकर, विलास शिंदे, रेवन चोभे, बाळासाहेब निमसे, संतोष कुलट, बबन आव्हाड, हरिभाऊ कर्डिले, बन्सी कराळे, बहीरू कोतकर, राजेंद्र बोथरा, छत्रपती बोरूडे, राहुल पानसरे, रावसाहेब कर्डिले, अशोक झरेकर, बाबासाहेब खर्से, रभाजी सूळ, शिवाजी कार्ले, जालींदर कदम, मनोज कोकाटे, सचिन सातपुते, संजय काळे आदी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरू केल्या असून त्याही योजना गावापर्यंत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मोफत उज्ज्वला गॅस योजना देशात एक नंबरने आपल्या मतदार संघात राबविण्याचे काम केले. शहराच्या वैभवात भर पडावी, दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्यमहामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात केले. याचबरोबर बाह्य वळण रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून त्याची ओळख होती. कुठलाही वारसा नसतांना लोकांचे प्रश्न सोडवून जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती. छोट्याशा व्यवसायापासून ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत झेप घेणारे गांधी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती, परंतु मला राहुरी मतदार संघातून आमदार होण्यासाठी सहकार्य केले. पक्षनिष्ठा जपणारा नेता आज आपल्यात नाही.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, माजी खासदार दिलीप गांधी यांचे उड्डाण पुलाला नाव देण्यासाठी आम्हा सर्वांचे अनुमोदन आहे. पक्षनिष्ठेला महत्त्व देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ध्येय, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपले राजकारण करून समजाचे प्रश्न सोडविले.

.....फोटो आहे.