शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पोलिसांनी खरा सूत्रधार शोधावा

By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST

पाथर्डी : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन जाधव कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली़

पाथर्डी : जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन जाधव कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली़तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटंबातील तिघांची हत्या झाल्यानंतर जवखेडे खालसा येथे दररोज राज्यभरातील नेते भेट देत आहेत. सोमवारी (दि़ २७) सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देवून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे़ राज्याला न शोभणारी ही घटना आहे. या घटनेतील आरोपींचा तपास लागलाच पाहिजे व यामागे असणारा खरा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे़ पोलिसांना तपासाचे काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. महाराष्ट्रात अशा क्रूर घटना घडतात हे दुर्दैव आहे. माझ्या ३०-३५ वर्षाच्या राजकीय इतिहासात एवढी क्रूर व निर्दयी घटना माझ्या पाहण्यात नाही़ मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे, असे सांगत पवार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला़ जाधव कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी जाऊन पवार यांनी पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, आ़ संग्राम जगताप, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. मेधा कांबळे, बाळासाहेब ताठे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)