शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

मिठाईवर एफडीएची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:19 IST

गणेशोत्सव काळात महाप्रसाद व मिठाईमध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

अहमदनगर : गणेशोत्सव काळात महाप्रसाद व मिठाईमध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गणेश मंडळांच्यावतीने तयार करण्यात येणारा महाप्रसाद व मिठाई दुकानदारांची तपासणी करण्यात येणार आहे़ या ठिकाणी अन्नात भेसळ आढळून आली तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बालू ठाकूर यांनी सांगितले.गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते तर दुकानांमधूनही मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी केली जाते़ या काळात मिठाईला मागणी वाढत असल्याने त्यात भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ यातून विषबाधा होण्याची शक्यता असते़ अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजविणे, अन्नाचे वाटप करणे अथवा अन्नाची विक्री करणे, यासाठी एफडीएची नोंदणी आणि परवाना बंधनकारक आहे. अगदी धार्मिक कार्यासाठी अन्न शिजविण्यासाठी किंवा कुठल्याही धार्मिक सणाच्या वेळेस महाप्रसाद तयार करण्यासाठी व त्याचे वाटप करण्यासाठीही एफडीएकडून परवाना घेणे बंधनकारक आहे़ अशी नोंदणी नसेल, तर एफडीएला कारवाई करण्याचा अधिकार आहे. विषबाधा होऊ नये आणि स्वच्छ सुरक्षित अन्नप्रसाद-महाप्रसाद म्हणून भक्तांना दिला जावा, हा यामागचा उद्देश आहे. अन्न, औषध प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांना व विक्रीसाठी अन्न तयार करणाऱ्या दुकानदारांना नोंदणी व परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ अद्याप एकाही गणेश मंडळाने महाप्रसाद तयार करण्यासाठी परवानगी मागितलेली नाही, असे एफडीएकडून सांगण्यात आले़दुकानांचे परवाने तपासणारगणेशोत्सव काळात अनेक दुकानदार मिठाई तयार करून विक्री करतात़ शहारातील सर्वच दुकानदारांची तपासणी करून अन्नाचे नमूने घेण्यात येणार आहे़ ज्या ठिकाणी भेसळ आढळेल तसेच ज्यांच्याकडे परवाना नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़मंडळाच्या पदाधिका-यांची बैठक घेणार४गणेशोत्सवकाळात महाप्रसाद तयार करताना घ्यावयाची काळजी, नोंदणी, परवाना याबाबत माहिती सांगण्यासाठी अन्न, औषध प्रशासनातील अधिकारी शहरातील व जिल्ह्यातील विविध ठिकाणाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक घेणार आहेत़गणेशोत्सव काळात गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात़ या काळात अन्नातून विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ अन्न, औषध प्रशासनातील अधिकाºयांनी दुकानांची तपासणी सुरू आहे़ गणेश मंडळातील पदाधिकाºयांच्या बैठका घेण्यात येणार आहे.- बालू ठाकूर, सहाय्यक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर