शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

श्रीरामपूरमध्ये दुष्काळी स्थितीमुळे शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 18:30 IST

तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील बाळासाहेब मच्छिंद्र खुरूद (वय ४३) या शेतकऱ्याने नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली.

श्रीरामपूर : तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील बाळासाहेब मच्छिंद्र खुरूद (वय ४३) या शेतकऱ्याने नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली.गोदावरी नदीकाठचा हा परिसर आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यात अडचणी येत होत्या. शेतीतून कुठलेही उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते. पत्नीच्या नावे सेवा संस्थेची थकबाकी आहे. त्यातच खासगी वित्त पुरवठा करणाºया कंपन्यांकडील कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे गेली काही दिवस बाळासाहेब प्रचंड तणावाखाली होते. राहत्या घराजवळच विष प्राशन करून त्यांनी जीवनयात्रा संपविली.कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांना तातडीने श्रीरामपूर शहरात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून लोणी येथे प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या आई ताराबाई या गावच्या सरपंच होत्या.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर