शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

विद्युत पंप वापरण्याबाबत शेतकºयांमध्ये जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:23 IST

विजेची बचत करणारे, शेतकºयांसाठी किफायतशीर, मजबूत आणि दणकट, दीर्घकाळ टिकणारे  विद्युत पंप व सबमर्सिबल पंप सामुद्रा कंपनीने बाजारात आणले आहेत. त्यास शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंप चांगले असले तरी ते कसे वापरावेत, याबाबत शेतकºयांमध्ये जागृती आवश्यक आहे, असे मत ‘सामुद्रा’ कंपनीचे संस्थापक व सीईओ शिवन् रामचंद्रन यांनी व्यक्त केले.

शिवन् रामचंद्रन

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : विजेची बचत करणारे, शेतकºयांसाठी किफायतशीर, मजबूत आणि दणकट, दीर्घकाळ टिकणारे  विद्युत पंप व सबमर्सिबल पंप सामुद्रा कंपनीने बाजारात आणले आहेत. त्यास शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंप चांगले असले तरी ते कसे वापरावेत, याबाबत शेतकºयांमध्ये जागृती आवश्यक आहे, असे मत ‘सामुद्रा’ कंपनीचे संस्थापक व सीईओ शिवन् रामचंद्रन यांनी व्यक्त केले.  शनिवारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी हा संवाद साधला.‘सामुद्रा’ कंपनीचा विस्तार कसा आहे?सामुद्रा ही कंपनीचे मुख्यालय सिंगापूरला आहे. कोईमतुरला उत्पादन होते. कंपनीतील तज्ज्ञांना विद्युत पंप उत्पादनाचे तंत्रज्ञानाचा अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी आहे. अनेक नद्या समुद्रात मिळतात. म्हणजे एका विशाल समुहामध्ये काम करणे आणि एक मोठे ध्येय गाठणे असाच समुद्र याचा अर्थ आहे. त्याला ‘सामुद्रा’ हे नाव दक्षिण भारतातील बोलीभाषेवरून दिले आहे.आपल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य काय आहेअत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च कार्यक्षमता असलेले पंप हे आमच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे. शेतकºयांसाठी आमचे दर किफायतशीर आहेत. पंप बसविण्याची पद्धत सोपी आहे. पंपाचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. तसेच शेतकरी असलेल्या ग्राहकाला अत्युच्च अशी सेवा पुरविणे हेच आमचे ध्येय आहे. अडीच हजार चौरस फुटाच्या जागेत अनेक कारखाने उभा करण्याची कल्पकता हे आमचे वैशिष्ट्य आहे. अनेक थ्रीडी टूल्स वापरून उत्पादनांची निर्मिती केली जाते. बाजाराच्या गतीशिलतेनुसार उत्पादनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कंपनीचा भर असतो.आपल्या कामाचा मंत्र कोणता?हॅण्ड आॅन पद्ध्रतीशिवाय व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाहीत. विक्रेत्यांशी भागीदारी करण्यावर आमचा भर असतो. शेतकºयांना मोलाची साथ देणारी उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी कर्मचाºयांना सक्षम करणे हाच आमच्या कामाचा मंत्र आहे. विक्रीनंतरची शेतकºयांना सेवा देणे हाच खरा आमच्या यशस्वीततेचा मंत्र आहे.आपले व्हिजन काय आहे?आमच्या कंपनीतील अभियांत्रिकीचे तंत्रज्ञान हे जगमान्य व्हावे. आणि शेतकरी हाच आमच्यासाठी पहिले प्राधान्य असेल. समाजाचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही सदैव तत्पर आणि कार्यरत असू.वीजपंपासाठी शेतकºयांना अखंड वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच ठिकाणी सरकारने सहकार्य करण्याची गरज आहे.