शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

विद्युत पंप वापरण्याबाबत शेतकºयांमध्ये जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:23 IST

विजेची बचत करणारे, शेतकºयांसाठी किफायतशीर, मजबूत आणि दणकट, दीर्घकाळ टिकणारे  विद्युत पंप व सबमर्सिबल पंप सामुद्रा कंपनीने बाजारात आणले आहेत. त्यास शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंप चांगले असले तरी ते कसे वापरावेत, याबाबत शेतकºयांमध्ये जागृती आवश्यक आहे, असे मत ‘सामुद्रा’ कंपनीचे संस्थापक व सीईओ शिवन् रामचंद्रन यांनी व्यक्त केले.

शिवन् रामचंद्रन

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : विजेची बचत करणारे, शेतकºयांसाठी किफायतशीर, मजबूत आणि दणकट, दीर्घकाळ टिकणारे  विद्युत पंप व सबमर्सिबल पंप सामुद्रा कंपनीने बाजारात आणले आहेत. त्यास शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंप चांगले असले तरी ते कसे वापरावेत, याबाबत शेतकºयांमध्ये जागृती आवश्यक आहे, असे मत ‘सामुद्रा’ कंपनीचे संस्थापक व सीईओ शिवन् रामचंद्रन यांनी व्यक्त केले.  शनिवारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी हा संवाद साधला.‘सामुद्रा’ कंपनीचा विस्तार कसा आहे?सामुद्रा ही कंपनीचे मुख्यालय सिंगापूरला आहे. कोईमतुरला उत्पादन होते. कंपनीतील तज्ज्ञांना विद्युत पंप उत्पादनाचे तंत्रज्ञानाचा अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी आहे. अनेक नद्या समुद्रात मिळतात. म्हणजे एका विशाल समुहामध्ये काम करणे आणि एक मोठे ध्येय गाठणे असाच समुद्र याचा अर्थ आहे. त्याला ‘सामुद्रा’ हे नाव दक्षिण भारतातील बोलीभाषेवरून दिले आहे.आपल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य काय आहेअत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च कार्यक्षमता असलेले पंप हे आमच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे. शेतकºयांसाठी आमचे दर किफायतशीर आहेत. पंप बसविण्याची पद्धत सोपी आहे. पंपाचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. तसेच शेतकरी असलेल्या ग्राहकाला अत्युच्च अशी सेवा पुरविणे हेच आमचे ध्येय आहे. अडीच हजार चौरस फुटाच्या जागेत अनेक कारखाने उभा करण्याची कल्पकता हे आमचे वैशिष्ट्य आहे. अनेक थ्रीडी टूल्स वापरून उत्पादनांची निर्मिती केली जाते. बाजाराच्या गतीशिलतेनुसार उत्पादनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कंपनीचा भर असतो.आपल्या कामाचा मंत्र कोणता?हॅण्ड आॅन पद्ध्रतीशिवाय व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाहीत. विक्रेत्यांशी भागीदारी करण्यावर आमचा भर असतो. शेतकºयांना मोलाची साथ देणारी उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यासाठी कर्मचाºयांना सक्षम करणे हाच आमच्या कामाचा मंत्र आहे. विक्रीनंतरची शेतकºयांना सेवा देणे हाच खरा आमच्या यशस्वीततेचा मंत्र आहे.आपले व्हिजन काय आहे?आमच्या कंपनीतील अभियांत्रिकीचे तंत्रज्ञान हे जगमान्य व्हावे. आणि शेतकरी हाच आमच्यासाठी पहिले प्राधान्य असेल. समाजाचा विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही सदैव तत्पर आणि कार्यरत असू.वीजपंपासाठी शेतकºयांना अखंड वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच ठिकाणी सरकारने सहकार्य करण्याची गरज आहे.