शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भाताच्या नवीन वाणांना शेतकरी देताहेत पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST

आदिवासी भागात भात हे मुख्य पीक घेतले जात असते. यात शेतकरी पारंपरिक वाणाबरोबरच नवीन वानांनाही प्राधान्य देत आहे. अनेक ...

आदिवासी भागात भात हे मुख्य पीक घेतले जात असते. यात शेतकरी पारंपरिक वाणाबरोबरच नवीन वानांनाही प्राधान्य देत आहे.

अनेक ठिकाणी भात लागवड पद्धतीने घेतले जात असते. यासाठी रोपवाटिका तयार करण्यात येते. या रोपवटिकेची नांगरणी करून ती भाजून घेतली जाते. रोहिणी नक्षत्राच्या अगोदर हा शेतकरी वर्ग भात रोपांच्या तयारीला लागत असतात. काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपला असताना आता हा बळीराजा कामाला लागला आहे. ज्या भात खाचरात लागवड करायची आहे त्याची एक नांगरणी करून ठेवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. खरीप हंगामाच्या जोरदार तयारीला लागलेला आहे. आदिवासी पट्ट्यातील बहुतेक गावांमध्ये मान्सून पूर्व शेतीच्या कामाची तयारी वेग धरू लागली आहे. कृषी निविष्ठा पुरवणारे कृषी सेवा केंद्र व निविष्ठा भांडार बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बियाणे, औषधे, खते यांची जमवाजमव करून ठेवणे कठीण झाले आहे. लॉकडाऊननंतर तुंबळ गर्दी कृषी सेवा केंद्रांवर होण्याचा धोका वाढला आहे. शेतकऱ्याला येणाऱ्या हंगामाची आस लागून राहिलेली आहे.