शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: May 25, 2017 14:03 IST

शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़

आॅनलाईन लोकमतराहाता, दि़ २५ - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ तत्पूर्वी सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़१ जूनपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ पुणतांबा हे या संपाचे केंद्र असणार आहे़ त्यामुळे पुणतांबा येथे राज्यभरातून शेतकरी दाखल होणार आहेत़ गुरुवारी सकाळी ११ वाजता महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली़ या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, धनंजय जाधव, संदीप गिऱ्हे, योगेश रायते, शंकर दरेकर, किरण सुराळकर, सुहास वहाडणे, सुधाकर जाधव, संभाजी गमे, अशोक धनवटे, बाळासाहेब जाधव, गणेश बनकर, संजय जाधव, गणपत वाघ, सर्जेराव जाधव आदींनी सहभाग घेतला आहे़ दरम्यान कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी संपकरी शेतकऱ्यांना भेटून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली़ मात्र, शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले़