शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST

रब्बीसाठी शेतकरी कर्जबाजारी झाला. अशातच वारंवार डिझेल व पेट्रोलची दरवाढ होत असल्याने यांत्रिक शेती महागली. भाजीपाला वाहतुकीसाठीही भाडेवाढ झाली. ...

रब्बीसाठी शेतकरी कर्जबाजारी झाला. अशातच वारंवार डिझेल व पेट्रोलची दरवाढ होत असल्याने यांत्रिक शेती महागली. भाजीपाला वाहतुकीसाठीही भाडेवाढ झाली. त्यामुळे वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, भावीनिमगावसह बहुतेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना ऊस तोडणाऱ्या कामगारांना पैसे द्यावे लागत आहेत. उसालाही मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे. वीजबिलाच्या सक्तीच्या वसुलीसाठी कृषिपंपांची वीज बंद केली, म्हणून बहुसंख्य शेतकऱ्यांनी वीजबिल भरले. जायकवाडी पाणीपट्टीची वसुलीही सुरू आहे. कीटकनाशके, रासायनिक खतांच्या किमतीतही वाढ झाली आहे. घरगुती गॅसही महागला आहे. एकीकडे महागाई नव्या उंचीवर जात असताना भाजीपाल्याचे दर मात्र कोसळत आहेत. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी दिवसेंदिवस अर्थसंकटात वाढ होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

.............

पेट्रोल व डिझेल दरवाढीने ट्रॅक्टर व जेसीबी मालकांना नाइलाजास्तव मशागतीचे दर वाढवावे लागत आहेत. याचा फटका निश्चितच शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र बँक हप्ते, चालकाचा पगार व डिझेल दरवाढ पाहता ट्रॅक्टर, जेसीबी व्यवसायही अडचणींचा सामना करतोय. त्यामुळे शासनाने इंधन दरवाढ नियंत्रित करायला हवी.

- विशाल गवारे, संचालक, साईसिद्धी अर्थमुव्हर्स, शहरटाकळी