शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

कांदा बियाणात शेतक-याची  फसवणूक : शेतक-याची  तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 17:29 IST

कांदा बियाण्यात फसवणूक झाली असल्याची तक्रार येथील शेतकरी अनिल वलटे यांनी कोपरगाव तालुका कृषी आधिकारी कोपरगाव यांच्याकडे केली आहे.

दहिगाव बोलका : कांदा बियाण्यात फसवणूक झाली असल्याची तक्रार येथील शेतकरी अनिल वलटे यांनी कोपरगाव तालुका कृषी आधिकारी कोपरगाव यांच्याकडे केली आहे.खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये माझ्या शेतात लाल कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी मी पंचगंगा कंपनीचे ओनियन एक्सपर्ट स्पेशल हे बियाणे वापरले होते. कांद्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यात जोडकांद्याचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा जास्त निघाले आहेत. सध्या बाजारात लाल कांद्याला भाव नाही. त्यातच माझ्या कांद्यात जोडकांदा जास्त असल्याने तो विकला जात नाही. त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरी कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी तक्रारीव्दारे केली आहे. निवेदनाच्या प्रती संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.अनिल वलटे या शेतक-याची तक्रार मला मिळाली. मी प्रत्यक्ष शेतात भेट दिली असता वलटे यांनी पूर्ण कांदा पिकाची काढणी केली आहे. तो कांदा शेतात साठवून ठेवला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जोड कांद्याचे प्रमाण आढळून आले आहेत. -पंडीत वाघिरे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, कोपरगाव.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर