शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
7
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
8
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
9
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
11
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
12
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
13
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
14
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
15
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
16
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
17
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
19
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
20
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 16:10 IST

सडे (ता़राहुरी) या खेडेगावात जन्मलेले बी़ के. धोंडे हे नाव जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परिचित आहे़

सडे (ता़राहुरी) या खेडेगावात जन्मलेले बी़ के. धोंडे हे नाव जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परिचित आहे़ धोंडे सर म्हटले की सारा यंत्र आणि कंटूर मार्कर यांचे पेटंट असलेला कृषी शास्त्रज्ञ डोळ्यासमोर उभा राहतो़ पुण्यात दहा बाय दहाच्या खोलीत राहून शेतकºयांच्या सुखी जीवनासाठी धडपडणाºया या जागतिक कीर्तिच्या शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन मंगळवारी (३० आॅक्टोबर) रोजी नुकताच पार पडला.मोहन धोंडे यांनी ३५ वर्षांपूर्वी धोंडे सरांची ओळख करून दिली़ धोंडे सरांनी डोंगरावर कंटुर मार्करचा शोध लावल्याचे सांगितले होते़ हजारो एकरावर कंटुर मार्करच्या सहाय्याने सलग चर खणून उघड्या बोडख्या डोंगरांना हिरवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते़ यासंदर्भात अधिकारी व स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देऊन कंटुर मार्कर किती महत्वाचे आहे याची प्रचिती करून दिली होती़धोंडे सरांचे कंटुर केवळ महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित राहिले नाही़ उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यात कंटूर फोफावले़ धोंडे सर सांगत, कंटुर म्हणजे डोंगर टेकड्यांवर सम पातळीत सलग घेतलेले चऱ अगणित चर खोदून डोंगरावर कित्येक अब्ज झाडे उभी राहिली़ धोंडे सरांच्या संशोधनातून सलग चराच्या माध्यमातून आजही कोट्यवधी झाडे हवेच्या झोकात डोलत आहेत़शेतकºयांची कामे सुलभ व्हावी म्हणून धोंडे सरांनी सारा यंत्राचा शोध लावला़ कंटूर मार्करचा वापर करून शेतकरी अथवा विद्यार्थी जमिनीची उंची मोजू लागला़ सरांच्या उपकरणाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही घेतली़ नाईक यांनी धोंडे सरांशी प्रत्यक्ष संपर्क केला़ समचर पध्दती समजून घेतली़ सडे गावासारख्या खेड्यातून आलेला शेतकºयाचा मुलगा एवढे मोठे काम करू शकतो हे पाहून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही टाकली़कंटुर मार्कर पेटंट विकून धोंडे सरांना मोठी रक्कमही मिळाली असती़ मात्र त्यांना प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतात ते वापरायचे होते़ मात्र उद्योगाची कास धरलेल्या धोंडे सरांना लघुउद्योग फायद्यात आणता आलाच नाही़ धोंडे सरांच्या संशोधनाची दखल घेत पुण्याच्या मराठा चेंबरने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले़ पाणी अडविण्यासाठी डोंगराचा माथा ते पायथा असे नियोजन केले पाहिजे हे धोंडे सर समजून सांगत़ शेती फायदेशीर ठरावी म्हणून पाण्याचे गणित मांडीत असत़ पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचा उपयोग केला तर दुष्काळ पडणार नाही, असे धोंडे सर ठामपणे सांगत़भाऊसाहेब येवले

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर