शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

बाजारात आवक वाढल्याने आंब्याच्या भावात घसरण

By admin | Updated: April 28, 2016 23:17 IST

अहमदनगर : आंब्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्यांचे भाव आणखी घसरतील अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली

अहमदनगर : आंब्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्यांचे भाव आणखी घसरतील अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली. शिवाय गावरान आंबाही आता बाजारात आला आहे. गत आठवड्यात आंब्याचे दर तीनशे रुपयांच्या पुढे होते. त्यामुळे सामान्यांना आंबा कडू झाला होता. आंब्याची आवक वाढल्यामुळे दुकानांची संख्याही वाढली.आंबा रस हा लग्नातील एक मेन्यू होता. मात्र यंदा लग्नाच्या मेनूतूनही तो गायब झाला. त्यामुळे आंब्याची मागणी घटली. दुसरीकडे आवक वाढली. त्यामुळे आंब्याचे भाव घसरले आहेत. आंब्यांची आवक दिवसेंदिवस वाढत असून अक्षय तृतीयापर्यंत ते आणखी कमी होतील असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)आंब्याची आवक व दुकानांची संख्या वाढली. लग्नाच्या मेन्यूतूनही आंबा रस गायब झाला आहे. मागणी घटली. अक्षय तृतीयापर्यंत आंब्याचे दर आणखी घटतील. - पप्पू आहुजा