शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

पीकविमा भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

कोपरगाव : खरीप हंगामात पीकविमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. त्या पाठपुराव्याला ...

कोपरगाव : खरीप हंगामात पीकविमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले असून, खरीप पीकविमा भरण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे.

कोल्हे म्हणाल्या, प्रधानमंत्री खरीप पीकविम्याची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत होती. कोपरगावात सुरुवातीला मृग नक्षत्रात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले, त्यानंतर पावसाने ओढ दिली. परिणामी येथील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाला. त्यावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; परंतु पीकविमा भरण्याची मुदत निघून गेल्याने शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले. त्याबाबत आपण केंद्र व राज्यस्तरावर पाठपुरावा करून खरीप पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, म्हणून कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा करून राज्य शासनाच्या प्रस्तावास खरीप पीकविमा भरण्यास मुदतवाढ दिली आहे.