शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

रायसोनी महाविद्यालयात दोनदिवसीय चर्चासत्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST

पहिल्या दिवशी चर्चासत्राची सुरुवात एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. किशोर वाघ यांच्या अभिभाषणाने झाली. चर्चासत्राच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य ...

पहिल्या दिवशी चर्चासत्राची सुरुवात एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. किशोर वाघ यांच्या अभिभाषणाने झाली. चर्चासत्राच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. संदीप कुमार यांनी 'बायोमास : अक्षय ऊर्जास्रोत' यावर सादरीकरण केले. तसेच डॉ. किशोर वाघ यांनी 'नावीन्य आणि भारत' यावर सादरीकरण केले व अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधनाचे महत्त्व सांगितले. प्रमुख वक्त्यांनी ‘संशोधन म्हणजे काय व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तसेच कार्यप्रणाली’ समजावून सांगितली. २७ मार्च रोजी आय.आय. टी., मुंबईचे यांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्रा. डॉ. प्रशांत दाते यांनी ‘प्रगत उत्पादन प्रक्रिया व आयओटी’ यावर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. चर्चासत्रासाठी संपूर्ण भारतामधून ८४ शोधनिबंध आले होते. त्यांपैकी निवडक ४७ शोधनिबंधांना सादर करण्याची संधी देण्यात आली. शोधनिबंध सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीचा उपयोग करण्यात आला.

चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व स्थापत्य विभागप्रमुख प्रा. मोहन शिरसाट यांनी केले. चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रासाठी संस्थेचे प्रमुख सुनील रायसोनी यांचे मार्गदर्शन लाभले.