शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

साईसंस्थान प्रसादालयात अन्नपूर्णा देवीची स्थापना संस्थानच्या अन्नछत्रातील अनेक वर्षांची उणीव दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

अन्नदान हे साईबाबांच्या शिकवणुकीतील मुख्य अंग आहे़ संस्थानकडून हा वारसा पुढे चालवला जात आहे़ सात एकर क्षेत्रात ...

अन्नदान हे साईबाबांच्या शिकवणुकीतील मुख्य अंग आहे़ संस्थानकडून हा वारसा पुढे चालवला जात आहे़ सात एकर क्षेत्रात उभारलेल्या संस्थान प्रसादालयात रोज हजारो भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात़ दोन वर्षांपूर्वीच्या रामनवमीत एका दिवसात प्रसाद घेणाऱ्या भाविकांच्या संख्येने नव्वद हजारांचा आकडा ओलांडला़ कोविड रुग्णांसाठी तर सध्या हे प्रसादालय वरदान ठरत आहे.

शतकोत्तरी परंपरा असलेल्या संस्थानच्या या भोजन प्रसाद व्यवस्थेत अन्नपूर्णा देवीचे अधिष्ठान असावे, प्रसादालयात या मूर्तीची स्थापना करावी अशी अनेक भाविकांची इच्छा होती़ संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी प्रसादालयातील ही उणीव दूर केली आहे़ अक्षय तृतीयेच्या दिवशी सीईओ कान्हुराज बगाटे व संगीता बगाटे यांच्या हस्ते प्रसादालयात अन्नपूर्णा देवीच्या संगमरवरी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली़

संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, साई प्रसादालय विभाग प्रमुख विष्णू थोरात, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी बाळासाहेब जोशी, दिलीप सुलाखे आदींच्या उपस्थितीत हा विधी करण्यात आला़