शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

संगमनेर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

By | Updated: December 5, 2020 04:34 IST

शहरात अतिक्रमण वाढल्याने तसेच वाहतुकीची समस्या गंभीर बनल्याने अतिक्रमणाने वेढलेले रस्ते मोकळे करण्यात आले. शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर अतिक्रमणही वाढते ...

शहरात अतिक्रमण वाढल्याने तसेच वाहतुकीची समस्या गंभीर बनल्याने अतिक्रमणाने वेढलेले रस्ते मोकळे करण्यात आले. शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर अतिक्रमणही वाढते आहे. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढत ते टॅक्टरमध्ये भरून नेण्यात आले. काही ठिकाणी व्यावसायिक व नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. किरकोळ अपवाद वगळता मोहीम शांततेत पार पडली. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, अतिक्रमण विभागप्रमुख सुदाम सातपुते, सहायक रचनाकार शुभम देसले, रचना सहायक कुलदीप पाटील यांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. नाशिक-पुणे महामार्गावरील ऑरेंज कॉर्नरपासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईत सातत्य राहणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी सांगितले.

------------------

फोटो नेम : ०२ अतिक्रमण

ओळ : जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले.

-------

सदर बातमीत कोट घ्यावा, ही विनंती.