शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वीज पडून दहा दिवसात चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 11:18 IST

गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच वादळीवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर : गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच वादळीवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. ४ जनावरेही दगावली, तसेच १० घरांची पडझड झाली.गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीत संभाजी शंकर पाटोळे (वय ६३ रा. करमनवाडी, ता. कर्जत) व बकुळाबाई तान्हाजी गिºहे (वय ३२, पिसोरे बु., ता. श्रीगोंदा) या दोघांचे ४ एप्रिल, राहुल बाळासाहेब पवार (वय ३२, कोहकडी, ता. पारनेर) यांचा १४ एप्रिल, तर बाळासाहेब निवृत्ती साबळे (वय ५०, खराडी, ता. संगमनेर) यांचा १५ एप्रिल रोजी वीज पडून मृत्यू झाला. त्यांना शासनाकडून ४ लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.याशिवाय वीज पडून दशमीगव्हाण (ता. नगर), पिसोरे (ता. श्रीगोंदा), अंभोरे (ता. संगमनेर) व मतेवाडी (ता. जामखेड) येथे चार जनावरे ठार झाली.संगमनेर तालुक्यातील डिग्रस, पिंपळे, मांडवे येथे १० घरांची पडझड झाली. याशिवाय अनेक ठिकाणी फळबागा, कांदा आदी शेतीपिकांचे नुकसान झाले.दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय