शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

निवडणुकीत पैशांचा ‘अधिकृत’ महापूर

By admin | Updated: November 28, 2014 01:15 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारावर तब्बल ७ कोटी ६३ लाख ९२ हजार रुपये खर्च केल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्या अहवालावरून उघड झाले आहे़ नेवासा मतदारसंघात सर्वाधिक ८३ लाख रुपयांचा चुराडा झाला असून,पाथर्डीत सर्वात कमी ३६ लाख ८८ हजार रुपये प्रचारावर खर्च झाले आहेत़जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ आघाडी व युतीने ‘एकला चलो रे’ची हाक दिल्याने पहिल्यांदाच उमेदवारांची एवढी संख्या वाढली़ चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्याने दिग्गजांचा कस लागला़ जिल्ह्यातील साखर सम्राटांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ त्यामुळे निवडणुकीत पैशांचा महापूर येणार असल्याची अपेक्षा सर्वांनाच होती आणि घडलेही तसेच़ प्रस्थापितांनी राजकारणात बसविलेले गेल्या अनेक दिवसांचे बस्तान कायम ठेवण्यासाठी निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला़ खर्चासाठी हात मोकळा सोडूनही काहींच्या पदरी निराशाच आली़ तर काहींनी कमी खर्चात निवडणुकीत बाजी मारली़ जिल्ह्यातील काही मतदारसंघात मनी फॅक्टर चालला नाही़ निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब पाहिल्यास हे प्रकर्षाने जाणवते़ जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारावर मोठा खर्च झाला़ परंतु उमेदवारांनी प्रशासनाच्या चौकटीत बसेल, एवढाच खर्च केला असून, एकानेही खर्चाची २८ लाखांची लक्ष्मण रेषा ओलांडली नाही़ त्यामुळे विजयी व पराभूत उमेदवारांची निवडणुकीनंतरच्या कारवाईतून सुटका झाली आहे़ (प्रतिनिधी)