शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

साडेचारशे जणांना निवडणूक बंदी : वेळेत खर्च सादर न केल्याने फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:23 IST

गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला.

अहमदनगर : गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला. त्यामुळे ४५१ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक बंदी असणार आहे.गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया २०७ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका ५ आॅक्टोबर २०१७ रोजी झाल्या. ९ आॅक्टोबरला निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. निवडणूक लढविणाºया सर्वच उमेदवारांना निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर २०१७पर्यंत निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे अपेक्षित आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४८४ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना नोटिसा पाठवून म्हणणे मागवण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासमोर जुलै २०१८मध्ये यावर दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ३३ जणांनी निवडणूक खर्चाचा समाधानकारक खुलासा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. मात्र उर्वरित ४५१ उमेदवारांनी समाधानकारक खुलासा न केल्याने अखेर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक दिग्गजांची अडचण झाली आहे.दरम्यान, या उमेदवारांना जिल्हाधिका-यांच्या या अपात्र आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची संधी असल्याने तेथे त्यांना दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर