शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साडेचारशे जणांना निवडणूक बंदी : वेळेत खर्च सादर न केल्याने फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 17:23 IST

गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला.

अहमदनगर : गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला. त्यामुळे ४५१ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक बंदी असणार आहे.गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया २०७ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका ५ आॅक्टोबर २०१७ रोजी झाल्या. ९ आॅक्टोबरला निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. निवडणूक लढविणाºया सर्वच उमेदवारांना निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर २०१७पर्यंत निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे अपेक्षित आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४८४ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना नोटिसा पाठवून म्हणणे मागवण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासमोर जुलै २०१८मध्ये यावर दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ३३ जणांनी निवडणूक खर्चाचा समाधानकारक खुलासा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. मात्र उर्वरित ४५१ उमेदवारांनी समाधानकारक खुलासा न केल्याने अखेर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक दिग्गजांची अडचण झाली आहे.दरम्यान, या उमेदवारांना जिल्हाधिका-यांच्या या अपात्र आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची संधी असल्याने तेथे त्यांना दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर