शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जुन्या वादातून आठ जणांनी केला तलवारीने हल्ला; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:07 IST

जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

अहमदनगर : जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.या मारहाणीत जावेद कासम शेख (वय ३९, रा. आलमगिर, भिंगार) हे जखमी झाले असून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोवश शेख, मतीन शेख, इम्रान शेख, अली शेख, जरीफ शेख, अंकुश भोरे, साजीद उर्फ शेख उर्फ बब्बू फिटर व हबीब पत्रावाला यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ डिसेंबर रोजी रात्री जावेद शेख व त्यांचा एक मित्र हे मोटारसायकलवरून कांदा मार्केटच्या दिशेने जात होते. त्यांना आयुर्वेद चौकात अडवून मारहाण करण्यात आली. यावेळी रिव्हॉलव्हरनेही मारहाण केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरदवडे या करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस