शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जुन्या वादातून आठ जणांनी केला तलवारीने हल्ला; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:07 IST

जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

अहमदनगर : जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.या मारहाणीत जावेद कासम शेख (वय ३९, रा. आलमगिर, भिंगार) हे जखमी झाले असून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोवश शेख, मतीन शेख, इम्रान शेख, अली शेख, जरीफ शेख, अंकुश भोरे, साजीद उर्फ शेख उर्फ बब्बू फिटर व हबीब पत्रावाला यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ डिसेंबर रोजी रात्री जावेद शेख व त्यांचा एक मित्र हे मोटारसायकलवरून कांदा मार्केटच्या दिशेने जात होते. त्यांना आयुर्वेद चौकात अडवून मारहाण करण्यात आली. यावेळी रिव्हॉलव्हरनेही मारहाण केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरदवडे या करत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस