शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा : टँकरची द्विशतकाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 11:25 IST

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८२ टँकरने साडेतीन लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे.

अहमदनगर : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८२ टँकरने साडेतीन लाख नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे.यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आॅक्टोबरअखेरच टँकरने शंभरी पार केल्याने दुष्काळी स्थितीची प्रचिती येते. त्यानंतर नोव्हेंबरच्या २० तारखेपर्यंत टँकरचा आकडा १८२ वर पोहोचला आहे. सध्या आठ तालुक्यांमध्ये १४६ गावे व ७४८ वस्त्यांवरील ३ लाख ४९ हजार ५६० नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सर्वाधिक ७३ टँकर पाथर्डी तालुक्यात, त्यानंतर ३२ टँकर पारनेर, तर २६ टँकरने संगमनेर तालुक्याला पाणी दिले जात आहे. यासाठी १७ शासकीय व १६५ खासगी टँकर वापरले जात असून या सर्व गावांसाठी दररोज सुमारे ७० लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर