शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

रब्बीच्या ९५३ गावांना दुष्काळी सवलती

By admin | Updated: April 28, 2016 23:13 IST

अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली

अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असून, या गावांना दुष्काळी सवलती गुरुवारी लागू करण्यात आल्या आहेत़ तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे़खरिपाच्या ५८१ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे़ ही गावे सरकारने टंचाईसदृश जाहीर केली आहेत़ रब्बीच्या नजर पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील ४०८ गावांत गेल्या १० मार्च रोजी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता़ अंतिम पैसेवारीनुसार ९५३ गावांतील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ परंतु, या गावांना सरकारने सवलती जाहीर केल्या नव्हत्या़ त्या गुरुवारी जाहीर करण्यात आल्या आहेत़ दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, कृषी विद्युतपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सूट, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि टँकरव्दारे पाणीपुरवठा, यासारख्या सवलती लागू झाल्या आहेत़कुठे किती गावेकोपरगाव-६३, श्रीरामपूर-५४, राहाता-३६, राहुरी-४४, नेवासा-११४, नगर-१०४, शेवगाव-७९, पाथर्डी-५४, पारनेर-८२, कर्जत-११८