शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रब्बीच्या ९५३ गावांना दुष्काळी सवलती

By admin | Updated: April 28, 2016 23:13 IST

अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली

अहमदनगर : रब्बी पिकाचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेली जिल्ह्यातील ९५३ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली असून, या गावांना दुष्काळी सवलती गुरुवारी लागू करण्यात आल्या आहेत़ तसा आदेश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे़खरिपाच्या ५८१ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे़ ही गावे सरकारने टंचाईसदृश जाहीर केली आहेत़ रब्बीच्या नजर पैसेवारीच्या आधारे जिल्ह्यातील ४०८ गावांत गेल्या १० मार्च रोजी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता़ अंतिम पैसेवारीनुसार ९५३ गावांतील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ परंतु, या गावांना सरकारने सवलती जाहीर केल्या नव्हत्या़ त्या गुरुवारी जाहीर करण्यात आल्या आहेत़ दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, कृषी विद्युतपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सूट, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ आणि टँकरव्दारे पाणीपुरवठा, यासारख्या सवलती लागू झाल्या आहेत़कुठे किती गावेकोपरगाव-६३, श्रीरामपूर-५४, राहाता-३६, राहुरी-४४, नेवासा-११४, नगर-१०४, शेवगाव-७९, पाथर्डी-५४, पारनेर-८२, कर्जत-११८