शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

दुष्काळातही १३२ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: May 8, 2016 23:54 IST

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळस्थिती असतानाही १४ तालुक्यांतील १३२ पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यात सर्वाधिक अकोले तालुक्यात १९ आणि शेवगाव तालुक्यातील १८ नमुन्यांचा समावेश आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळस्थिती असतानाही १४ तालुक्यांतील १३२ पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यात सर्वाधिक अकोले तालुक्यात १९ आणि शेवगाव तालुक्यातील १८ नमुन्यांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील एकही पाण्याचा नमुना दूषित आढळून आलेला नाही. राज्य सरकारने आता प्रत्येक गावातील शुद्ध पाण्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतींवर सोपवली आहे. पूर्वी या ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळून आल्यास त्यास ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला जबाबदार धरण्यात येत होते. आता दूषित पाण्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधीत ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आलेली आहे. यासाठी गावागावात जलसुरक्षक नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत पाणी स्त्रोतातून पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. त्यानंतर हे पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. नगरला मुख्य जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा असून भूजल सर्वेक्षण विभाग यासह राहाता, संगमनेर, कर्जत आणि पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)कर्जत निरंकनगर ७, अकोले १९, जामखेड ४, कोपरगाव १३, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १३, संगमनेर ८, शेवगाव १८, राहुरी ७, राहाता ३, पाथर्डी १३, पारनेर ९, नेवासा ७ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कर्जत तालुक्यातील एकही पाणी नमुना दूषित आढळून आला नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालात नमूद आहे.