शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कुकडीच्या पाण्याचे नियोजन विस्कळीत,चाºया रिकाम्याच : कमी दाबाने पाणी सोडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:47 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कआढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात कुकडी कालव्याचे आवर्तन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नियोजन कोलमडल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी आढळगाव परिसरातील गावांना पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे कोणत्याही चारीला शेवटपर्यंत पाणी पोहोचले नाही. गेल्या महिनाभरापासून कर्जत आणि करमाळा तालुक्यात कुकडीचे आवर्तन पूर्ण दाबाने सुरु असताना श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरु झाले की पाण्याचा दाब कमी का होतो ? हा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शुक्रवार ( दि. १७ ) पासून श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला कुकडीचे आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी जाहीर केले. पहिल्या दिवशी चारी क्र. १४, १३ आणि १२ ला  टेल टू हेड पध्दतीने पाणी सुरु झाले. परंतु दुपारनंतर कुकडीच्या मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब कमी होऊन सोडलेल्या चाºया बंद झाल्या. तिन्ही चाºयांपैकी एकाही चारीचे पाणी टेल पर्यंत पोहोचले नाही. शनिवारी फक्त चारी क्र. १३ आणि १४ ला कमी दाबाने पाणी सोडले, मग नियोजनाचे काय ? असा सवाल शेतकरी करीत आहेत.कोरोनाच्या संकटामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना कुकडीच्या पाण्याचे नियोजन कोलमडल्यामुळे उभी पिके आणि फळबागा धोक्यात आल्या आहेत. उन्हाळा वाढल्यामुळे सर्वांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. उन्हाळी पिकांसह फळबागांना पाणी आवश्यक असल्यामुळे आवर्तन सुरळीतपणे पार पडण्याची अपेक्षा  शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. --कोटकुकडीचे आवर्तन सुरळीतपणे पार पडणार असून सर्व शेतकºयांना पूर्ण दाबाने पाणी देणार आहे. भरणे झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही. -स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता, सिंचन शाखा,श्रीगोंदा. ---

फोटो आढळगाव ( ता. श्रीगोंदा )  शिवारात कुकडी चारी क्र. १३ चे टिपलेले छायाचित्र. चारीमध्ये पाण्याची पातळी पाहूनच पाण्याचा दाब लक्षा