शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नगर-पुणे रेल्वेचा मार्ग मोकळा : दिलीप गांधी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 10:59 IST

नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले़

अहमदनगर : नगरसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनचे सुरू असलेल्या कामाबाबत गांधी यांनी शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, इंदापूरचे प्रांताधिकारी संजय अस्वले, रेल्वे बोर्डाचे प्रतिनिधी आर.एन.गुप्ता व दौंड येथील तहसीलदार आदी उपस्थित होते.नगर-पुणे रेल्वेच्या कॉड लाईनच्या कामासाठी आतापर्यंत जवळपास ९० टक्के जमिनींचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनासाठी ज्या शेतक-यांच्या अडचणी आणि तक्रारी होत्या त्यांच्यासमवेतही यावेळी यशस्वी चर्चा करून तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता लवकरच कॉड लाईनचे सुरु असलेले काम पूर्ण होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. रेल्वेच्या या मार्र्गामुळे नगरकरांचा पुण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. दीड ते दोन तासात पुण्याला जाणे शक्य होणार असून, यामुळे वेळ व पैशाचीही बचत होणार आहे़ नगर-पुणे अशी रेल्वे सुरू झाल्यानंतर नगर-पुणे महामार्गावरील रहदारीवरही परिणाम होऊन अपघातांचे प्रमाण कमी होणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.दौंडचा वळसा टळणारनगर-पुणे असा रेल्वे मार्ग नसल्याने नगरच्या प्रवाशांना दौंडमार्गे जाणा-या रेल्वेतून पुणे येथे जावे लागत होते. रेल्वेचा दौंडमार्गे हा प्रवास पाच ते सहा तासांचा होता. आता नगर- काष्टी (ता. श्रीगोंदा) - पुणे असा रेल्वे मार्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम मार्गी लागल्यानंतर नगरकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर