शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

विकासकामांतून दिलीप गांधी श्रीगोंदेकरांच्या अंतर्मनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST

श्रीगोंदा : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनाला चटका लागला आहे. दिलीप ...

श्रीगोंदा : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनाला चटका लागला आहे. दिलीप गांधी हे त्यांनी केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून श्रीगोंदेकरांच्या अंतर्मनी राहणार आहेत.

गांधी हे तीन वेळा नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. तालुक्यात दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व असताना श्रीगोंदेकरांनी दिलीप गांधी यांना मताधिक्य दिले होते. त्यावर गांधी यांनी स्थानिक राजकारणात कधीच हस्तक्षेप केला नाही. रस्ते, मंदिराचे सभामंडप, अनेक गावांत बसस्टॉपची कामे केली. एखाद्या सामान्य शेतकऱ्याने फोन केला, तरी त्याचे काम ते मार्गी लावत होते. त्यामुळे त्यांनी सामान्य जनतेच्या हृदयात स्थान मिळविले होते. गांधी यांच्या निधनाने आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, शुभांगी पोटे, सुवर्णा पाचपुते, राजेंद्र म्हस्के, भगवानराव पाचपुते, सतीश बोरा, मुनीर शेख यांनी आदरांजली वाहिली.