शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वाळूतस्करांच्या चार बोटी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 11:37 IST

स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा येथील महसूल पथकाने मंगळवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीवरील चिंचणी धरणात वाळूतस्करांच्या चार बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या़

अहमदनगर: स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा येथील महसूल पथकाने मंगळवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीवरील चिंचणी धरणात वाळूतस्करांच्या चार बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या़ यावेळी पोलिसांना पाहून वाळूतस्कर पळून गेले़चिंचणी धरणाच्या बॅकवाटर परिसरात काही वाळूतस्कर बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना मिळाली होती़ माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी महसूल पथकालाही माहिती देण्यात आली़ घटनास्थळी १२ लाख रुपये किमतीच्या चार यांत्रिक बोटी आढळून आल्या़ या बोटी घटनास्थळीच जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या़पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, कमलेश पाथरुट, संतोष लोढे, रणजित जाधव, संदीप घोडके, रोहित मिसाळ तसेच तहसीलदार महेंद्र माळी, कामगार तलाठी जयसिंग मापारी यांच्या पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा