शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोठा कलाकार होण्याची इच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:26 IST

‘चला हवा येऊ द्या’ फेम बाल कलाकार व कोपरगावचा नातू अर्णव अतुल कालकुंद्री याने भविष्यात मोठा कलाकार होण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

रियाज सय्यदकोपरगाव : ‘चला हवा येऊ द्या’ फेम बाल कलाकार व कोपरगावचा नातू अर्णव अतुल कालकुंद्री याने भविष्यात मोठा कलाकार होण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.‘अर्णव’चे बुधवारी सायंकाळी शहरातील त्याचे आजोबा सुरेश कालकुंद्री यांच्या घरी आगमन झाले. यावेळी त्याने ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद साधला. प्रकाश पारखी यांच्या ‘दिवाकर स्मृती नाट्य छटा’ या संस्थेत नाट्य अभिनयाचे धडे गिरविताना ‘पडली रे पडली’ या एकपात्री प्रयोगातून ‘अर्णव’चा रंगमंच प्रवेश झाला. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’मध्ये तब्बल १५ हजार स्पर्धकांमधून पहिल्या १५ मध्ये त्याची निवड झाली. ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. खूप चंचल असल्याने लहानपणी तो अनेक कलाकारांच्या नकला करीत असे. त्याने ‘माता अनुसया प्रोडक्शन हाऊस’ मध्ये प्रवेश घेतला. केवळ अडीच वर्षाचा असताना ‘अर्णव’ची राम रक्षा तोंड पाठ होती. ७ बाल नाट्यात त्याने काम केले.‘अर्णव’ला आतापर्यंत १३-१५ बक्षिसे मिळाली. ‘अर्णव’ने आतापर्यंत ३ लघु चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले आहे. जाहिरातींमध्येही त्याला काम करण्याची संधी प्राप्त झाली. ‘मार्गगम डान्स अकादमी’ कडून नृत्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. विशेष म्हणजे शाळेकडे दुर्लक्ष होऊनही अभ्यासात तो मागे नाही. आगामी काळात विविध भूमिका साकारून मोठा कलाकार होण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली. सिनेअभिनेते विवेक ओबेरॉय, सोनाली बेंद्रे, उमंग कुमार, हुमा कुरेशिका, सुबोध भावे, निशिगंधा वाड, अलका कुबल, प्रवीण तरडे, अद्वैता दादरकर, सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर यासारख्या कलाकारांशी ‘अर्णव’चे जवळचे संबंध आले आहेत. त्याचा फायदा भविष्यात होऊ शकेल.यावेळी मुकुं द कालकुंद्री, आजी अनिता कालकुंद्री, सुनील कालकुंद्री, अपूर्वा एडगावकर, आई सोनाली कालकुंद्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर