शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

विसापूर तलावातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST

श्रीगोंदा : विसापूर तलावात तीन आवर्तनाएवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. लाभक्षेतातील गावांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे विसापूर तलावातून तातडीने ...

श्रीगोंदा : विसापूर तलावात तीन आवर्तनाएवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. लाभक्षेतातील गावांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे विसापूर तलावातून तातडीने शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी बाळासाहेब नाहाटा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना निवेदन दिले आहे.

विसापूर तलावात दरवर्षी कुकडीचे पाणी सोडावे लागते. त्यानंतर विसापूरचे आवर्तन सोडले जाते. गेल्या वर्षी विसापूर तलाव पावसाने ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे यंदा कुकडी पाणी विसापूर तलावात सोडण्याची आवश्यकता नाही. विसापूर लाभक्षेत्रातील बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, घारगाव, पिंपळगाव, खरातवाडी, शिरसगाव बोडखा, पिसोरे, चिंभळे येथील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. तरी विसापूरचे आवर्तन सोडणे आवश्यक आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.