शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विसापूर तलावातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST

श्रीगोंदा : विसापूर तलावात तीन आवर्तनाएवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. लाभक्षेतातील गावांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे विसापूर तलावातून तातडीने ...

श्रीगोंदा : विसापूर तलावात तीन आवर्तनाएवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. लाभक्षेतातील गावांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे विसापूर तलावातून तातडीने शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी बाळासाहेब नाहाटा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना निवेदन दिले आहे.

विसापूर तलावात दरवर्षी कुकडीचे पाणी सोडावे लागते. त्यानंतर विसापूरचे आवर्तन सोडले जाते. गेल्या वर्षी विसापूर तलाव पावसाने ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे यंदा कुकडी पाणी विसापूर तलावात सोडण्याची आवश्यकता नाही. विसापूर लाभक्षेत्रातील बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, घारगाव, पिंपळगाव, खरातवाडी, शिरसगाव बोडखा, पिसोरे, चिंभळे येथील पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. तरी विसापूरचे आवर्तन सोडणे आवश्यक आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.