शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:39 IST

नगर जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्य सरकारने नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा

केडगाव : नगर जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्य सरकारने नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, दुष्काळ निवारण्याच्या योजना तातडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.मंत्री पाटील यांना सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच निवेदन दिले. नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षाही खूपच कमी पाऊस आहे. त्यामुळे पिके जळून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरीत सुरू करणे गरजेचे आहे. जनावरांच्या चाºयाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरच जनावरांच्या छावण्याही सुरू करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास शेतकºयांचे पशुधन शिल्लक राहणार नाही. टँकर व छावण्या सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, त्यामुळे दुष्काळावर मात करणे सोयीस्कर होईल, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी सेनेचेचजिल्हा समन्वयक घनयाम शेलार, पंचायत समिती सभापती रामदास भोर, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, उप जिल्हा प्रमुख अनिल कराळे, स्वप्निल लांडगे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय