शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

पाचपुतेंचा पराभव अटळ

By admin | Updated: August 9, 2014 00:19 IST

श्रीगोंदा : गेल्या ३०-३५ वर्षांच्या सत्तेत काम करताना आ.पाचपुतेंना विकासाचे प्रश्न सोडविताना अपयश आले.

श्रीगोंदा : गेल्या ३०-३५ वर्षांच्या सत्तेत काम करताना आ.पाचपुतेंना विकासाचे प्रश्न सोडविताना अपयश आले. जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आता पाचपुतेंनी अपक्ष अथवा कोणत्याही पक्षाची उमेदवारी केली तरी जनता पाचपुतेंचा पराभव केल्याशिवाय सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया श्रीगोंदा कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.नागवडे पुढे म्हणाले की, पाचपुतेंनी राजकारणात शरद पवारांना पांडुरंग मानले. अडचण येण्याची चिन्हे दिसताच पक्ष सोडण्याचे संकेत दिले.पाचपुतेंना एकही संस्था नीट चालविता आली नाही. साईकृपाला कर्ज दिले नाही हे निमित्त आहे़ यामध्ये वेगळेच राजकारण आहे. आम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन दौरा केला. आम्ही एकास एक उमेदवार देण्यावर ठाम आहोत. तुमच्यातील काही इच्छुक उमेदवार इतर पक्षाच्या संपर्कात आहेत असे विचारले असता, कोणी कुठेही गेले तरी आम्ही एकत्र येणार आहोत, असे नागवडे म्हणाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, सुभाष शिंदे, विलास वाबळे, गणपत जंगले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)