शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय बदलू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी (दि. २३) पगडाल यांनी निवेदन पाठविले आहे. जितके वाॅर्ड लहान तितके ते छोट्या, छोट्या ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी (दि. २३) पगडाल यांनी निवेदन पाठविले आहे. जितके वाॅर्ड लहान तितके ते छोट्या, छोट्या समूहांना निवडून येण्यास पोषक असतात. ‘एक वाॅर्ड एक प्रतिनिधी’ या सूत्रामुळे अठरापगड जाती, बारा बलुतेदार, आलुतेदार, छोट्या कारागीर जाती, भटक्या जाती, व्यापारी जाती यांना निवडून येण्याची अधिक संधी असते. वाॅर्ड ऐवजी प्रभाग केल्यानंतर मतदार संख्या वाढते. त्यामुळे छोट्या- छोट्या जाती समूहाचे राजकीय खच्चीकरण होते. धनदांडगे, अधिक लोकसंख्या असलेले जातीसमूह यांचे फावते. त्यामुळे मोठे प्रभाग आणि त्यातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी निवडण्याला आमचा विरोध आहे. नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडल्यामुळे छोट्या वाॅर्डातून निवडून आलेल्या नगरसेवकाला देखील नगराध्यक्ष होण्याची संधी मिळते. आम जनतेतून नगराध्यक्ष निवडणे म्हणजे अठरापगड जाती, बारा बलुतेदार, आलुतेदार, कारागीर जाती, भटक्या जाती, व्यापारी जाती यांना नगराध्यक्ष होण्याची संधी नाकारणे होय. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे केंद्रीकरण झाले आहे, त्यांच्या दबावाखाली येऊन राज्य शासनाने आपला निर्णय बदलू नये. ‘एक वाॅर्ड एक प्रतिनिधी’ हाच निर्णय कायम ठेवावा, असे निवेदनात म्हटले आहे.