शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कपडे खरेदीसाठी गेलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: March 9, 2017 23:26 IST

कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील दोन तरूण चडचण (कर्नाटक) येथून कपडे घेऊन रवळगाव

ऑनलाइन लोकमतमिरजगाव ( जि. अहमदनगर), दि. 9 -  कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील दोन तरूण चडचण (कर्नाटक) येथून कपडे घेऊन रवळगावकडे परतत असताना झालेल्या अपघाकात ठार झाले. चडचण-मंगळवेढा मार्गावर हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. 
या अपघातात दिलीप लक्ष्मण खेडकर  (वय -40)व अतूल आण्णा शेळके  (वय-27, रवळगाव तालुका कर्जत, जिल्हा. अहमदनगर)  हे ठार झाले. गुरुवारी सकाळी रवळगाव येथून हे दोन तरूण मोटारसायकल (क्रमांक MH-16 A 6177 )सोलापूर कर्नाटक सीमेवर स्वस्तातील कपड्यांसाठी प्रसिध्द असलेल्या चडचण येथे गेले होते. या ठिकाणीची खरेदी उरकून रवळगावकडे परतत असताना चडचण-मंगळवेढा मार्गावर पुढे चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणा-या ट्रकने (क्रमांक KA -35  B- 3964) जोरदार धडक दिली. या धडकेने मोटारसायकलने पेट घेतला. या अपघातात हे दोन्हीही तरूण जागीच ठार झाले. त्यांच्या जवळील मोबाईलवरून मंगळवेढा पोलीसांनी नातेवाईकांशी संपर्क केला असून नातेवाईक अपघात स्थळाकडे रवाना झाले आहेत.