शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतक-याच्या ट्रक्टरखाली मुलाचा मृत्यू : संतप्त मजुरांच्या शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 10:29 IST

तालुक्यातील उक्कलगाव येथे मंगळवारी सायंकाळी ट्रॅक्टरखाली ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला.

श्रीरामपूर : तालुक्यातील उक्कलगाव येथे मंगळवारी सायंकाळी ट्रॅक्टरखाली ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त झालेल्या मजुरांनी जमावाने ट्रॅक्टर चालक शेतक-यावर काठ्या- कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतक-याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे.उक्कलगाव येथे पटेलवाडी रस्त्यावर दरंदले वस्तीजवळ ही घटना घडली. यात सोहम कन्ह्यालाल मोरे (वय- 5) व ट्रक्टर चालक अक्षय बाळासाहेब थोरात (रा. उक्कलगाव) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे.सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. थोरात हे ट्रॅक्टर घेऊन चालले असता मुलगा त्याखाली सापडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारीच ऊस तोडणी मजुरांची राहुटी होती. संतापलेल्या मजुरांनी अक्षय थोरात यांच्यावर हल्ला केला. आठ ते दहा मजुरांनी केलेल्या हल्ल्यात थोरात यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच बेलापूर दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उक्कलगावला रवाना झाले. त्यांनी संशयित मजुरांना ताब्यात घेतले आहे. घटनेमुळे गाव हादरले आहे. ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव