शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: July 17, 2017 18:12 IST

राहुरी तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याजवळ मुळा नदीपात्रात वाळू उपसा करीत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे दोघा सख्या भावांचा

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याजवळ मुळा नदीपात्रात वाळू उपसा करीत असताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे दोघा सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली़डिग्रस बंधाऱ्याजवळ सोमवारी वाळू उपसा सुरु होता़ मच्छिंद्र जालू जाधव व ज्ञानदेव जालू जाधव हे दोघे सख्खे भाऊ ठेकेदाराकडे वाळूचे ट्रॅक्टर भरण्याचे काम करीत होते़ दरम्यान एका मोठ्या ढिगाऱ्याखाली दोघेही गाडले गेल्यामुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला़ तर दोघेजण जखमी झाले आहेत़ ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली़ मयत जाधव बंधू हे राहुरी तालुक्यतील बारागाव नांदूर येथील रहिवासी आहेत़ मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून, अनेकदा वादावादीचे प्रकारही नदीपात्रात घडत असतात़ परिसरातील ग्रामस्थ व वाळू तस्कर यांच्यातील सघर्ष नित्याचाच झाला आहे़ मात्र, तरीही वाळू तस्करी सुरुच आहे़ दरम्यान जाधव बंधूचा मृत्यू वाळू तस्करीतून की अन्य कारणातून झाला, याचा उलगडा पोलीस तपासात होणार आहे़ अद्याप याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही़