शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

अकोल्यात दिव्याखाली अंधार

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

अकोले: तालुक्यात पवन ऊर्जा निर्मितीने बाळसे धरले असले तरी भारनियमनाचे सावट अद्याप कायम आहे.

अकोले: तालुक्यात पवन ऊर्जा निर्मितीने बाळसे धरले असले तरी भारनियमनाचे सावट अद्याप कायम आहे. अकोलेच्या वायव्य पट्ट्यातील ङोंगरमाथ्यावरील ‘विंडविल’ प्रकल्पातून ५० मेगावॅट वीज मिळत असली तरी आढळा खोऱ्यातील अंधार मात्र दूर झालेला नाही. शिवाय आदिवासी भागातील बेरोजगारांना या प्रकल्पाकडून असलेली रोजगाराची अपेक्षाही फोल ठरली आहे. सध्या तालुक्यात खिरविरे-कोंभाळणे, नायकरवाडी-पागिरवाडी मुथाळणेच्या डोंगरमाथ्यावर पवन ऊर्जा प्रकल्पाचे खांब उभारले गेले आहेत. यातून १०० मेगावॅट वीज निर्माण होणे अपेक्षित आहे. यात पहिल्या टप्प्याच्या ५० मेगावॅट वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे. एका खासगी वीज निर्मिती कंपनीचे हे पंखे आहेत. कंपनीने तलवार कानडी समाजाच्या शेतकऱ्यांकडून अवघ्या एकरी १ लाख ३० हजार रुपये किमतीने या माळरान जमिनी तीन-चार वर्षांपूर्वी खरेदी केल्या. तसेच कंपनीत ‘कामाला घेऊ’ असे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र ते फोल ठरले. दरम्यान, तालुक्यातील वीज टंचाई कायम असून ग्रामीण भागात आजही चार ते सहा तास भारनियमन असते. विंडविल परिसरातील बेरोजगारांना अपेक्षित रोजगार उपलब्ध झाला नसल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी) अकोल्याच्या वायव्य पट्ट्यातील डोंगरमाथ्यावर ‘विंडविल’चा ५० मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प आहे.