शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

पीक विम्यात कोट्यवधीचा घोटाळा : शिवसेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:17 IST

नगर तालुक्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरला. तालूक्यात खरीपाची पेरही झाली नाही.

केडगाव : नगर तालुक्यातील २९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी २०१८ च्या खरीप हंगामासाठी विमा हप्ता भरला. तालूक्यात खरीपाची पेरही झाली नाही. पण यातील अवघ्या फक्त १० हजार ५४ लोकांनाच विमा मिळाला. विमा कंपनी आणि कृषी विभाग यांनी नियोजन करून कोट्यवधीचा फायदा विमा कंपन्यांना मिळवून दिला असून नगर तालुक्यातील १९ हजार ५२३ शेतकरी विम्यापासून वंचीत ठेवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, नगरसेवक दिलीप सातपुते, प्रविण कोकाटे, आबासाहेब कोकाटे, तालुका प्रमुख राजू भगत, उपतालुका प्रमुख प्रकाश कुलट यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला़ याबाबत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले, पूर्वी सर्वंकष पिक विमा होता आणि शासनाच्या जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विम्याचा कारभार होता. त्यावेळी नगर तालुक्यात २०१४-१५ मध्ये ६२ टक्के, २०१५-१६ मध्ये ७५ टक्के, २०१६-१७ मध्ये २३ टक्के लोकांना विम्याचा लाभ झाला. पण पंतप्रधान पिक विमा योजनेत खाजगी कंपन्याकंडे विमा दिला गेला त्यावेळी २०१७-१८ मध्ये १६ टक्के आणि २०१८-१९ ला ४८ टक्केच विमा मिळाला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर