शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

पावसाअभावी पिके करपली

By admin | Updated: August 17, 2014 23:11 IST

अहमदनगर : जून पाठोपाठ जुलै कोरडा गेला. आता आॅगस्टमधील १५ दिवस लोटले आहेत. जेमतेम पावसावर खरीप हंगामासाठी अवघी ५० टक्के पेरणी झाली.

अहमदनगर : जून पाठोपाठ जुलै कोरडा गेला. आता आॅगस्टमधील १५ दिवस लोटले आहेत. जेमतेम पावसावर खरीप हंगामासाठी अवघी ५० टक्के पेरणी झाली. आज पाऊस होईल, उद्या पाऊस होईल, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता वाया जाण्याची परिस्थिती आहे. उगवलेली पिके आता करपू लागली असून पावसासाठी सर्वांना त्राहीमाम करण्याची करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाअभावी भीषण परिस्थिती आहे. शेतीचे सोडाच पिण्यासाठीही पाणी नाही. जिल्ह्यात आजही ३०० पाण्याच्या टँकरव्दारे साडेपाच लाख जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे शेतीची परिस्थिती वाईट झाली आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे बियाणे खरेदी केले. त्यापैकी निम्म्यांहून अधिक बियाणे शेतकऱ्यांकडे पाडून असून त्यापेक्षा वाईट अवस्था व्यापाऱ्यांची आहे. नगरच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे बियाणे पडून आहे. जिल्ह्यात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५०. ६६ टक्के खरिपासाठी पेरणी झालेली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे आहे. कपाशीच्या एकूण क्षेत्रापैकी १३५ टक्के लागवड झाली असून तेल बियांची ४३ टक्के, सोयाबीन पिकाची ५१ टक्के, बाजरीची ३१ टक्के, मका ५४ टक्के, तूर ३९.९८ टक्के, मूग ३१.५३ टक्के, उडीद ५८.६७ टक्के पेरणी झालेली आहे. भुईमूग पिकाची ४५ टक्के पेरणी झालेली आहे. यातील काही कडधान्यांच्या पिकांचा कालावधी संपला असून उर्वरित पिके पाण्याअभावी करपू लागली आहे. मुळा आणि भंडारदरा धरणाचे पाणलोटक्षेत्र वगळता अन्य ठिकाणी पाऊस नाही. यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसावरच रब्बीचे भवितव्य आहे. (प्रतिनिधी)