शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१५ जूननंतर कुकडीचा निर्णय

By admin | Updated: May 31, 2014 00:24 IST

श्रीगोंदा : धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा नसताना घोडचे आवर्तन सोडण्यास भाग पाडण्यात आले. येत्या १५ जूननंतर कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय अपेक्षित आहे,

श्रीगोंदा : धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा नसताना घोडचे आवर्तन सोडण्यास भाग पाडण्यात आले. येत्या १५ जूननंतर कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलतान्ाां दिली. ते म्हणाले, कुकडी प्रकल्प आठमाही आहे. यातून तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तीन आवर्तने सोडली. सध्या कुकडी प्रकल्पात २.७ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रकल्पातील साडेपाच टीएमसीचे बाष्पीभवन झाले तर सव्वाचार टीएमसी पाणी वाया गेले आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्यात येऊन फळबागा जगविल्या. कुकडीचे पाणी जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या अहवालानुसार १५ जूननंतर कुकडीचे आवर्तन सुटू शकते. श्रीगोंदा नगरपालिका व काष्टी ग्रामपंचायतीने यापुढे ५० दिवस पाणी लागणार नाही असे लेखी दिल्याने घोडचे आवर्तन सोडण्यात आले. बंधार्‍यातील पाणी मिळाले तर घोडचे आवर्तन पूर्ण क्षमतेने होऊ शकते, असे पाचपुते म्हणाले. एक जूननंतर श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव, लिंपणगाव वीज उपकेंद्राचे काम सुरु होणार आहे. जून महिन्यात उर्वरित पाच उपकेंद्रांची कामे सुरु होणार आहेत. हिंगणी, मढवडगाव, मांडवगण उपकेंद्राची क्षमता दुप्पट करण्यात येणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) विरोधकांना टोला ‘घोड‘, ‘कुकडी’ च्या आवर्तनासाठी मुंबईत तीन दिवस तळ ठोकला. अधिकार्‍यांना बैठकीत तासभर उभे केले. त्यामुळे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. रस्त्यावर बसून अगर आंदोलन करुन पाणी सुटत नाही, असा टोला बबनराव पाचपुते यांनी विरोधकांना मारला.