शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

काँग्रेसच्या जनसंघर्षवरून संगमनेरात विद्यार्थी संघटनांची जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:24 IST

कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला.

ठळक मुद्देसभेला उपस्थित राहण्याची सक्ती अभविपचा आरोप : एनएसयुआयकडून खंडन

संगमनेर : कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला. मात्र, असे काहीही झाले नसून विद्यार्थी स्वयंस्फूतीर्ने कॉँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाल्याचे एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा म्हणाले.अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका वर्गाच्या व्हॉटसअप समुहावर एक प्राध्यापक विद्यार्थ्यांना कॉलेजची नियोजित पुर्वपरीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना बिना गणवेश आणि ओळखपत्र एका राजकीय पक्षाच्या सभेत सहभागी व्हायच्या सुचना देतो. म्हणजे शैक्षणिक वेळापत्रकात राजकारणासाठी ढवळाढवळ करून विद्यार्थ्यांचे नुकसान करायचं आणि बाता शैक्षणिक प्रश्नांच्या करायचा. शिक्षणाच्या मंदिरातच यांनी राजकीय स्वाथार्चा धंदा उघडणाऱ्या अन स्वत:चा राजकीय स्वार्थ साधाणाºया पोरांच्या परीक्षांचा बळी देणाºयांना लाज वाटली पाहिजे. असा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला.यावर प्रतिक्रिया देताना एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष पापडेजा म्हणाले, जनसंघर्ष यात्रा ही सामाजातील सर्व घटकांसाठी आहे. तशीच ती विद्यार्थ्यांसाठीही आहे. तालुक्यातील सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी एनएसयुआयच्या वतीने आव्हान करण्यात आले होते. अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना सक्ती केली हा खोडसळपणा आहे. एक प्रकारे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विद्यार्थी हिताचा एकही निर्णय भाजप सरकारने घेतलेला नाही. आणि आता ते विद्यार्थी प्रेमाचा खोटा आव आणत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर